"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
बेपत्ता होणं, मराठी बातम्या FOLLOW Missing, Latest Marathi News
मुंबईतील ‘कॉक्स अॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८) हा ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला आहे. याच कंपनीत चार हजार कोटींचा घोटाळाही झाला आहे. त्यामुळे सागरच्या बेपत्ता होण्याने कुटूंबीया ...
गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथक ...
शवविच्छेदनात तिच्या शरीरावर कुठेही जखमा आढळल्या नसल्या तरी देखील मृत्यूचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत. ...
बार्शी तालुक्यातील घटना : मुलाला पाहताच मातेनं फोडला हंबरडा... ...
महिला व बालकल्याण विभागाच्या चाइल्ड लाइनद्वारे या मातेसह मुला-मुलींचा शोध घेण्यात येत आहे. ...
कुटुंबीयांनी व्हॉट्सअॅप प्रेमींचे मानले आभार; सोलापुरातील व्यक्तींचा असाही लागला शोध ...
अखेर मंगळवारी दुपारी प्रतीक्षा संपली अन् हा चिमुरडा आईच्या कुशीत शिरला, तेव्हा आईकडे बोलायला शब्दच नव्हते. ...
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : पाच वर्षांपूर्वीच मृत्युमुखी पडणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात सर्वाधिक ...