वन्यजीव सप्ताह निमीत्ताने भाईंदरच्या उत्तन गावचे ग्रामस्थ व युवक उत्साहाने या भ्रमंतीमध्ये सहभागी झाले होते. कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या विविध पक्षांची ओळख ग्रामस्थांना करून दिली. ...
...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज ...