भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही. ...
राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. ...
संसाराच्या रहाटगाड्यातुन आपल्यातील चित्रकलेला पुन्हा जागवणारया मीरारोडच्या प्रिया प्रमोद पाटील यांना दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात राजश्री बिर्ला फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...