युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. ...
मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे. ...
राज्याचे माजी मंत्री तथा क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांचे शनिवारी (दि.३०) पहाटे नाशिकमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. डोंगरे वसतिगृह मैदानावर दुपारी सव्वाचार वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्का ...