कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. ...
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १२ व १३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. ...
बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला हे माहित नाही. आपण मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळत नगरचे पालकमंत्रिपद सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याला न्याय देऊ, असे नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोल ...