पशुसंवर्धन विभाग हा राज्यातील पशुपालकांच्या उन्नतीत भर घालण्यासाठी अनेक योजना राबवत असतो. त्यामध्ये एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ‘पशु प्रजनन आणि अनुवंशिक सुधारणा’. या बाबी साध्य करण्यासाठी अलीकडे कोट्यावधी रुपयाची तरतूद केली जात आहे. ...
Anna Bhesal आजच्या धावपळीच्या जीवनात आपण खातो त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता कितपत सुरक्षित आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत, मसाल्यांपासून ते शीतपेयांपर्यंत अनेक पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे. ...