लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन ...
देशातील अनेक खासगी कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात कपात केली आहे, तर काहींनी चक्क कामगारांना नोकरीवरुन काढूनच टाकलं आहे. त्यामुळे, गरीब वर्गातील कामगारांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे ...
लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत ...
कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व त ...
गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. ...
आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर, तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. ...
उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी शुक्रवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया अपघातावर दुःख व्यक्त करत, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, की कुणालाही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित वा ...