लॉकडाऊन काळात मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या मजूर वर्गाला घरी पोहोचविण्याचं काम अनेकांनी केलंय. त्यात, अभिनेता सोनू सूदचं नाव आघाडीवरुन असून आत्तापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त मजूरांना सोनूने घरी पोहोचवले आहे. ...
चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत ...
मुंबईतून पश्चिम बंगाला जाणारी शेवटची ट्रेन रेल्वे स्थानकावरुन सुटली होती, पण स्थानकावर अजूनही प्रवासी पाठीमागे राहिले होते. आपल्या बॅगा घेऊन हे प्रवासी रेल्वे स्थानकावर धावत होते. ...
लॉकडाऊन झालं अन् कामगार, मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला. अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नछत्र सुरु करुन गरिबांना मदत केली. याच कालावधीत कित्येकांनी माणूसकी दाखवत खारीचा वाटा उचलला. ...