थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले. ...
औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या जालन्याला जिल्ह्याचा दर्जा मिळून आता ३८ वर्षे होत आहेत. या ३८ वर्षाच्या काळात प्रगती झाली नाही, असे नाही. परंतु ज्या गतीने प्रगती होणे अपेक्षित होते, ती गती लातूरच्या तुलनेत गाठता आली नसल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. ...
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे. ...
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. ...
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी केंद्रापर्यंत रसायनमिश्रित पाणी न पोहोचता इतरत्र वाहत आहे ...