खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना ...
लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले. ...
विजेच्या वापरा इतक्या बिलाची आकारणी करावी. कोल्हापूर हे कोरोनाबाबतच्या आॅरेंज झोनमध्ये असल्याने उद्योग सुरू करण्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली. ...
कामगारांना रोजगार मिळावा, बाजारपेठ सुरू राहावी, कराच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळावे अशा उद्दात हेतूने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. मात्र, या तत्त्व आणि नियमांनुसार कितपत कारखाने स ...