अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड विकत घेऊन देतो, असे सांगत उद्योजकाची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात दलाली करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खंडाळा तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी ...
उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले. ...
औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या जालन्याला जिल्ह्याचा दर्जा मिळून आता ३८ वर्षे होत आहेत. या ३८ वर्षाच्या काळात प्रगती झाली नाही, असे नाही. परंतु ज्या गतीने प्रगती होणे अपेक्षित होते, ती गती लातूरच्या तुलनेत गाठता आली नसल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. ...