गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांपैकी ३ हजार ८३५ घरांची लॉटरी जुलैच्या अखेरीस काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या मुंबईतील २१७ घरांच्या लॉटरीमध्ये अयशस्वी अर्जदारांना दहा दिवसांच्या आत अनामत रक्कम परत मिळणार असल्याचे म्हाडामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ...
ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडावर सोपवली आहे. यानुसार म्हाडाने येथील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ...