भारतात सर्वात जास्त प्रमाणात ‘फार्मसी’ कंपन्या आहेत. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये भारतातून औषधे निर्यात केली जातात. मात्र असे असतानादेखील संशोधनासाठी या कंपन्या पुढाकार घेत नाही. त्यांची संशोधनाप्रति असलेली ही उदासीनता एकाप्रकारे बेईमानीचाच प्रकार ...
वाळवा तालुक्यात कामेरी व कासेगाव येथे स्वाइन फ्लूने दोघांचा, तर एकाचा स्वाईन फ्लूसदृश तापाने मृत्यू झाल्याने दोन्ही गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मोबाइल हातात असताना डॉक्टरकडे जाण्याची गरज काय या भावनेने हल्ली बरेच जण फोनवरून डॉक्टरांना थोडक्यात आजार सांगतात आणि औषधं विचारतातं, व्हॉट्सअॅप करायला सांगतात. ...
- वैभव बाबरेकरअमरावती : अन्न व औषध प्रशासनाकडून तपासण्यात आलेल्या औषध नमुन्यांपैकी अप्रमाणित आढळलेल्या नऊ औषधांचे उत्पादन राज्याबाहेरचे आहे. यापैकी काही कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले असून, ते प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहेत. एफडीए अमरावती ...
भारतात मोबाईल युग आले तेव्हा काही हजारात असलेले मोबाईल फोन महाग वाटत होते. नोकिया, ब्लॅकबेरीच्या बटन असलेल्या फोननंतर टच स्क्रीनवाल्या आयफोनची क्रेझ आली. आज या आयफोनची किंमत लाखाच्या घरात आहे. ...