लगेच आपल्या पार्टनरकडून खालील 5 गोष्टींची अपेक्षा करु नये. अपेक्षांच्या बाबतीत घाई करुन अजिबात चालत नाही. याने तुमचं नातं धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...
आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. ...
2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अहतर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. ...
सध्या शहरात ठिकठिकाणी लगीनघाई दिसून येत आहे. मात्र आता विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत आहे. सध्याचे विवाह सोहळ्यांना ‘मॉर्डन लूक’ देण्यात येत असल्याचे दिसून येते. ...