शहरातील कॅनॉल रोड परिसरात खरेदी करुन रस्त्यावर नियोजित वर-वधू थांबले होते़ यावेळी अज्ञात तीन आरोपींनी नियोजित वराला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १९ हजार रुपयांचे माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ ...
वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून ...
लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक ...
सर्वांनी लग्नासाठी तयार रहा असा निरोप देण्यासाठी वधूचे काका मोठ्या उत्साहाने पहाटेच गावात गेले. मात्र, अंधारात अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अविनाश रायपुलवार असे या दुर्दैवी काकाचे नाव असून ही घटना हदगाव तालुक्यातील कव ...
अंजी(नृ) येथील भोयर नर्सिंग कॉलेजमध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. यात १८ जोडपी विवाहबद्ध झाली. या मेळाव्याचे आयोजन बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रियदर्शिनी सामाजिक बहुद्देशीय संस्था मोवाडातर्फे करण्यात आले होते. ...