कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्य ...
इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच. ...
संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी साडेबारा वाजता १७ वर्षीय मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आई, वडिल, भाऊ व मुलीचे आई, वडिल अशा पाच जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...