पोलिसांनुसार नूरपुर गावातील कुंडा येथील रहिवाशी चंद्रशेखरचं लग्न हरिद्वारच्या एका मुलीसोबत १५ मार्च रोजी झालं होतं. १७ मार्चच्या रात्री नवरी आणि नवरदेवाचं कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता. ...
स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. ...
यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत ...