एका कपलने 33 वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलला विराजमान होतील तेव्हाच लग्न करू, असा संकल्प केला होता. आता या कपलचा संकल्प पूर्ण झाला आहे. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. ...