नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Social viral: लग्न झालं की मुलगी पराई होते... असं आपल्याकडे अगदी सहज म्हटलं जातं... बघा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ( Anupam Kher) हे याबाबत काय म्हणत आहेत... त्यांची ही इमोशनल पोस्ट सोशल मिडियावर (social media) जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
Wedding : शासनाने लग्न आणि समारंभांतील उपस्थितीसाठी मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यानुसार, सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. ...
विवाह सोहळ्यांसाठी अनेकांनी मंगल कार्यालय आरक्षित केले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मंगल कार्यालयाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तीच लग्न सोहळ्यांना उपस्थ ...
बंगळुरू येथील युवकाशी संबंधित ही घटना असून 26 डिसेंबर रोजी पतीने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत. ...
अरेंज मॅरेजमधे मुलाच्या तुलनेत मुलीलाच लग्नानंतर बरीच आव्हानं पेलावी लागतात असा समज आहे. मात्र विवाहसमुपदेशक मात्र या गृहितकाला चुकीचं मानतात.अरेंज मॅरेजमधे मुलासाठीही अनेक गोष्टी आव्हानात्मक असतात. आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात सुखानं आणि समजून ...
एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आपसातील भेटीगाठी पाहून जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. ...