Rice Farming : रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून परिचित होता. आता या कोठाराला ग्रहण लागले असून गेल्या आठ-दहा वर्षात एक लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. ...
Mango Market : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
Today Sorghum Market Rate : राज्यात आज शनिवार (दि.१०) रोजी एकूण ३६९९ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ३५१ क्विंटल दादर, ३४७ क्विंटल हायब्रिड, २२७ क्विंटल लोकल, १४२७ क्विंटल मालदांडी, १२६ क्विंटल पांढरी, २ क्विंटल रब्बी, ६ क्विंटल पिवळी, ४८ क्विंटल ...
गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...
Kharif Crop Management : २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामात शेतकऱ्याने पुन्हा एकदा कपाशी पिकालाच सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला दुसरी तर मक्याला तिसरे पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उ ...
Farming Culture : सध्या बाजारात दर्जेदार बैलजोड्यांचे दर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती, चाराटंचाई व देखभाल खर्चामुळे पारंपरिक शेतीत वापरले जाणारे बैल शेतकऱ्यांना परवडेनासे झालेत. त्यामुळे ट्रॅक्टरकडे कल ...