महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज कोणत्या जिल्ह्यांत कोणता अलर्ट आहे ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Updates ...
राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...