ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Tur Hamibhav Kharedi Kendra : हमीभाव केंद्रांकडे नोंदणी केलेल्या शेतकाऱ्यांपैकी अद्यापपर्यंत एकही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी खरेदी केंद्र ओसाड पडले आहेत. ...
दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात. ...
Weather Update : मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच जालना जिल्ह्याचा पारा ३८ अंशाच्या वर पोहोचला आहे. ...
Jayakawadi Dam Water : उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असताना जायकवाडी धरणात पाणी साठा (Jayakawadi Dam Water) किती उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात सविस्तर. ...
Sericulture Farming: विदर्भ म्हटले की, पारंपरिक कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेण्यात अग्रेसर असा प्रांत. परंतू आता येथील शेतकऱ्यांनी रेशीम कोषाच्या (Silk Fund Production) शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात रेशीम उद्योगाला चांगलीच ...