Neelkantheshwar Sugar factory : श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अपघात होऊन मृत्यू अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
तामलवाडी आणि काटी मंडळ परिसरातील माळरानावर कष्टाने पिकवलेली द्राक्षे आता सातासमुद्रापार जाण्यासाठी सज्ज झाली आहेत. काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २३ गावांतील तब्बल ४७५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी ...
बाजारात सध्या ग्राहकी चांगली असून, जवळपास सर्वच किराणा आणि धान्यमालाच्या दरात तेजी आली आहे. शेंगदाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून तूर, साखर, सोयाबीन आणि खाद्यतेलाचे भावही वधारले आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे सोसाट्याचे वारे तर काही भागांत उकाडा जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी गायब होऊन अचानक हवामानाचा रंग बदलला आहे. ढगाळ वातावरण, उकाडा आणि अवकाळी पावसाचा धोका वाढला असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत ७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा थेट फटका शेतकऱ्यांना ब ...
अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत ...
राज्याच्या बाजारात आज सोमवार (दि.१९) रोजी एकूण ११८० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लोकल वाण ८१६ क्विंटल तसेच ३ क्विंटल लाल, ३ क्विंटल चाफा, ७ क्विंटल काट्या वाणाच्या हरभऱ्याचा समावेश होता. ...