यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...
राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे बहुतांश शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळले आहेत. 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत गत चार वर्षात १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरू यासह इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या १०० टक्के अनुदान ...
Cotton Market Rate : आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव येताच कापसाचा दर ८५०० रुपये क्विंटलपर्यंत वधारला होता. मात्र, देशांतर्गत घडामोडी व सीसीआयद्वारा खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे. ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०२) रोजी एकूण ३२,२६२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. १२६३ क्विंटल गज्जर, १५ क्विंटल काळी, २३३४३ क्विंटल लाल, ९८२ क्विंटल लोकल, २८४६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि वडोद तांगडा परिसरात यंदा काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरात राजमा या पिकाची लागवड केली असून, हे पीक जोमात बहरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. ...
Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच दरसांगवी (चि.) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले. अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने दीड एकर शेतात पेरूची बाग फुलवून ३ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न ...