लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit Marathwada and North Maharashtra in the state; Crops suffer major damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा - Marathi News | Profit of three lakhs in three months; Sambhajirao's success story of modern farming in Karla | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा

Agriculture Success Story : मुदखेड तालुक्यातील निवघा हे गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. याच गावातील एक युवा शेतकरी संभाजी व्यंकटराव भांगे (Sambhaji Vyanktrao Bhange) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत केवळ तीन महिन्यांत विक्रमी उत्पादन घे ...

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | What is the impact of the India-Pakistan war on banana exports? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर

Banana Export : देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. ...

राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | CCI procures 1.5 lakh quintals of cotton in the state; Rs 11,660 crore distributed to farmers in 19 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप

CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...

शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग सरसावला; खरिपातील तक्रारींच्या निवारणासाठी विशेष कक्ष स्थापन - Marathi News | Agriculture Department steps in to help farmers; Special cell set up to redress grievances during Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी विभाग सरसावला; खरिपातील तक्रारींच्या निवारणासाठी विशेष कक्ष स्थापन

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ...

पंतप्रधान कृषी सिंचन योजनचे पावणेपाच कोटी अनुदान थकले; कोण जबाबदार? शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Rs 5.5 crore subsidy of Pradhan Mantri Krishi Srichan Yojana is overdue; Who is responsible? Farmers question | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंतप्रधान कृषी सिंचन योजनचे पावणेपाच कोटी अनुदान थकले; कोण जबाबदार? शेतकऱ्यांचा सवाल

केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही. ...

राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार - Marathi News | Unseasonal rains accompanied by strong winds will hit this part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार

राज्यभरातील अवकाळी पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पाराही घसरला आहे. ...

कृषी विज्ञान केंद्र कडून राबवले जाणार 'विकसित कृषी संकल्प अभियान' - Marathi News | 'Developed Agricultural Solution Mission' to be implemented by Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विज्ञान केंद्र कडून राबवले जाणार 'विकसित कृषी संकल्प अभियान'

देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र मार ...