खरीप हंगामातील पिके पावसाने गेल्याने शेतकऱ्यांनी आता रब्बीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. सुरुवातीच्या काळातील दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असून ही अनुकूल वातावरणामुळे पिके जोमदार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. ...
Farmer Success Story : झरी बु. (ता. चाकूर) येथील रामचंद्र संग्राम शेटकर यांनी कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगले उत्पन्न यातून मिळत आहे. ...
Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढत असून राज्यातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Cold ...
Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभर कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम आता महाराष्ट्रावरही स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून नागरिकांना हुडहु ...
CCI Kapus Kharedi : शासकीय हमीभाव केंद्रावर (CCI) कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेल्या 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीस सात दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. ...
Maharashtra Weather Update : कोरडी हवा आणि उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमालीचा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईपर्यंत गारठा जाणवत असून, पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर मोठा परिणाम होत ...