साहित्य ही मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती आहे आणि या स्वातंत्र्याचा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार जन्मसिद्ध म्हणावा असा आहे ...
यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना राज्य सरकारच्या दबावामुळे ऐनवेळी कार्यक्रमाला येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...