यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करून नंतर त्यांना प्रतिबंध घालण्यात आल्याच्या लांच्छनास्पद भूमिकेविरोधात सर्व साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन पीपल्स रिपब्ल ...
यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. ...