NCP protests against Tanaji Sawant: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याचा आरोप करत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे ...
Tanaji Sawai: राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच या विधानामुळे सावंत यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्यामुळे अखेर तानाजी सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, मराठा समाजाची ...
रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकच्या मविप्र संस्थेत लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले. दोन दशके ह्यपवार युगाह्णचा करिष्मा होता. डॉ. वसंतराव पवार यांनी आठ वर्षे तर डॉ.नीलिमा पवार यांनी १ ...
माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे. ...