मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Senior Actor Makarand Anaspure Reaction On Reservation Issue In Maharashtra: राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट शब्दांत भाष्य करतानाच शेतकरी बांधवांचा मुद्दाही अधोरेखित करत मकरंद अनासपुरे यांनी सरकारला कळकळीची विनंती केली आहे. ...
जनहित याचिका म्हणून लेबल केलेल्या रिट याचिका दाखल करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे, जिथे सरकारी निर्णयामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींनी आधीच न्यायालय किंवा मंचाकडे संपर्क साधला आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ...
Chhagan Bhujbal News: मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले आणि सोडले. कुणी विचारत नव्हते. निवडणुकीत धडा शिकवणार, असा निर्धार करत, तेव्हाची वस्तुस्थिती माहिती असतानाही, पवार तिथे गेले, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला. ...