मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Ram Kadam on Maratha Reservation: लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे. ...