मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil News: बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा नसून, ठराविक जातींचा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा : उपराजधानी झाली जाम, ‘आरक्षण बचाव’च्या घोषणा देत व्यक्त केली खदखद, २ सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी ...
Radhakrishna Vikhe Patil News: 1994 ला शरद पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता दरम्यान आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सर ...