मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असून, वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...
ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी चुकीची असल्याचे सांगत, ओबीसी नेत्यांनी त्या मागणीविरुद्ध एल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे. ...
शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले. ...