महाराष्ट्राच्या मंत्रालयात एक मोठा विश्वविक्रम झाला आहे. आजवर कुणी केला नसेल. यापुढेही कदाचित होणार नाही. मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले गेले आहेत...आणि तेही फक्त एका आठवड्यात! ...
विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तापसणीवरील बहिष्कार आंदोलन 5 मार्च रोजी मागे घेतले होते. त्यावेळी अधिवेशन काळातच मागण्यांवर निर्णय घेण्याचे लिखित आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते व तसे निवेदन शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात व प्रसिद्धी माध्यमांकडे ...
राज्य सेवेतील अधिका-यांनी आरक्षणाच्या बळावर बदली मिळविलेल्या २० हजार अधिकारी व कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. निकाल शासनाच्या विरोधात गेल्यानंतर किती अधिकारी, कर्मचारी पदावनत होतील याची चाचपण ...
मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याकरिता जाळी बसवण्यात आली. अभ्यागतांपैकी कुणी गॅलरीच्या कठड्यापाशी जाणार नाही, याची काळजी घेण्याकरिता पोलीस तैनात केले गेले. ते लोकांसमोर हात जोडून विनंती, आर्जवं करू लागले. ...
मंत्रालयापासून तालुक्यांच्या कार्यालयांपर्यंत सामान्य माणसांची सुनावणी नीट होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्याची दखल घेत आज सामान्य प्रशासन विभागाने काही निर्देश जारी करीत, ‘सामान्यांना भेटा, त्यांना नीट सहकार्य करा, असा सल्ला अधिका-यांना दिला आहे. ...