मराठा आरक्षणाचे आंदोलन नाजूक अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि एनसीसीएफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, या मागणीवर मंत्रालयापासून सह्याद्रीपर्यंत पार पडलेल्या तीन बैठकांमधून विशेष कोणताही तोडगा निघाला नाही. ...