आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
US China Declined to Receive Pakistan’s Mango: कोरोना महामारीमुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्ताननं जागतिक महासत्ता देशांचं मन जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. ...
देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. ...
आंब्यातील गूणधर्म आरोग्यास विविध प्रकारे लाभदायक असतात. आरोग्यतज्ज्ञांनीही आंब्यातील गुणधर्मांचं विश्लेषण केलं आहे. आंबा हा चवीसाठी खावाच पण त्यातले आरोग्यदायी गुणधर्म समजून घेऊन त्याचा डोळसपणे आहारात समावेश करावा. आंब्याच्या सेवनानं डोळ्यांपासून आतड ...
मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. ...