आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
रत्नागिरी : नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबा मार्चपासून वाशी बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी ... ...
महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन (Geographical Indication-GI) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. ...
Farmer Success Story : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द येथील ३० एकर माळरानावर हलक्या प्रतीच्या जमिनीत शेतकरी सुनील गाडगे यांनी कोकण बाग फुलवली आहे. वाचा त्यांचा यशस्वी प्रयोग ...
Mango Export : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधेवरून चालू हंगामातील पहिला कंटेनर लंडनकडे रवाना झाला. त्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे शुभहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. ...