आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Food Irradiation Technology : अमेरिकेने नुकतेच भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे नाकारून नष्ट केले आहेत. यामागचे कारण म्हणजे या आंब्यांवर करण्यात आलेली 'रेडिएशन प्रक्रिया' अमेरिकेच्या मानकांनुसार योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...
अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो तेथेच नष्ट करावा लागला आहे. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे. ...
Raw mango candy : Raw Mango Candy Recipe : How To Make Raw Mango Candy Recipe : Sweet Dry Raw Mango Recipe : यंदाच्या उन्हाळ्यात आंबट गोड चवीची ही कँडी तयार करण्यासाठी सोपी रेसिपी... ...
सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी शरद पवारांना भेटला. या भेटीवेळी शेतकऱ्याने शरद पवारांना आंबे भेट दिले. या आंब्याची खासियत आणि नाव ऐकून शरद पवार भारावून गेले. ...
Devgad Hapus Mango : देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम १५ मे रोजीच संपला आहे. मोहोर जास्त; मात्र फळधारणा कमी झाल्यामुळे यावर्षीचे आंबा पीक गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच राहिले आहे. कमी उत्पादन असले तरी येथील बागायतदारांनी स्वतःचा माल स्वतःच विक्री केल्याम ...