आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Magnet Project Maharashtra आशियाई विकास बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार दि. १४.०४.२०२३ पासून आणखी ४ पिकांचा समावेश करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ...
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...
सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता. ...
यंदाचा म्हणजेच २०२४-२५ चा आंबा हंगाम लवकरच सुरु होत असून त्यापूर्वी सर्व सहभागधारकामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले होते. ...
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...
Mango Crop : शेतकरी लक्ष्मणराव कवडे या शेतकऱ्यानी केशर आणि दशेरी आंब्याची शेती करून इतर शेतकऱ्यांना उत्पादनाची नवी दिशाच दाखवली आहे. त्यांनी अतिघन पध्दतीने आंब्याची लागवड केली आहे. वाचा सविस्तर ...