आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Farmer Success : कासळवाडीतील (Kasalwadi) लाल मातीला (red soil) 'केशर'चा सुगंध लाभला आणि नव्या आशेचा किरण दिसला. याचे उदाहरण म्हणजे डॉ. सुनील कासुळे आहेत. आपल्या शेतात नवीन प्रयोग करत चिकाटीने यश संपादन केले आहे वाचा त्यांची यशकथा सविस्तर. (Kesar Mang ...
Mango Market : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...