लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आंब्यातील साका आणि फळकुज यामुळे फळे खराब होण्याची शक्यता; कसे कराल उपाय? - Marathi News | Mango spongy tissue and fruit rot can cause fruit spoilage; how to remedy this? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्यातील साका आणि फळकुज यामुळे फळे खराब होण्याची शक्यता; कसे कराल उपाय?

Ambyatil Saka सध्या शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. पावसामुळे फळगळती बरोबरच आंबा खराब होण्याची शक्यता आहे. ...

कैरी पुदिन्याचं झक्कास पाणी, अशी पाणीपुरी जगात भारी! करा कैरी स्पेशल पाणीपुरी - Marathi News | Row Mango water, Make this special Panipuri recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कैरी पुदिन्याचं झक्कास पाणी, अशी पाणीपुरी जगात भारी! करा कैरी स्पेशल पाणीपुरी

Row Mango water, Make this special Panipuri recipe : पाणीपुरीचे असे पाणी नक्कीच कधी केले नसेल. मस्त कैरी घातलेले पाणी एकदा खाऊन पाहाच. ...

दुपारच्या जेवणानंतर आंबे खावेत की नाही? डायटिशियन सांगतात, आंबे खाण्याची योग्य वेळ... - Marathi News | Right time to eat mangoes for healthy body should you eat mangoes after lunch | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारच्या जेवणानंतर आंबे खावेत की नाही? डायटिशियन सांगतात, आंबे खाण्याची योग्य वेळ...

Right right to eat mango : जर तुम्ही चुकीच्या वेळी आंबे खाल्ले तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. हा दावा आमचा नाही तर डॉक्टरांचा आहे. ...

Amba Vikri : गवतात पिकवलेल्या आंब्याची थेट घरपोच विक्री, नाशिकच्या शेतकऱ्यांचा प्रयोग  - Marathi News | Latest News Mango Season Direct home delivery of mangoes grown in grass, by Nashik harsul farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गवतात पिकवलेल्या आंब्याची थेट घरपोच विक्री, नाशिकच्या शेतकऱ्यांचा प्रयोग 

Amba Vikri : नाशिकच्या ग्रामीण भागातील आंब्याची वाडीत (Ambyachi Wadi) पिकवलेल्या आंबे देखील बाजारात येऊ लागले आहे. ...

Farmer Success: कासळवाडीच्या लाल मातीतील 'केशर'चा सुगंध वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success: Read in detail the fragrance of 'Kesar Mango' in the red soil of Kasalwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कासळवाडीच्या लाल मातीतील 'केशर'चा सुगंध वाचा सविस्तर

Farmer Success : कासळवाडीतील (Kasalwadi) लाल मातीला (red soil) 'केशर'चा सुगंध लाभला आणि नव्या आशेचा किरण दिसला. याचे उदाहरण म्हणजे डॉ. सुनील कासुळे आहेत. आपल्या शेतात नवीन प्रयोग करत चिकाटीने यश संपादन केले आहे वाचा त्यांची यशकथा सविस्तर. (Kesar Mang ...

महिनाभर आधीच बागांमधील आंबा यंदा संपला; आर्थिक गणिते विस्कटत आंबा हंगामाची अखेर - Marathi News | Mangoes in the gardens ran out a month ago this year; The mango season ends, throwing financial calculations into disarray | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिनाभर आधीच बागांमधील आंबा यंदा संपला; आर्थिक गणिते विस्कटत आंबा हंगामाची अखेर

Mango Market : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

शेतकऱ्यांनो वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा तरच मिळेल विमा - Marathi News | Farmers, if mangoes are damaged due to wind, report to this toll-free number only then will you get insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा तरच मिळेल विमा

amba fal pik vima फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि.मी. प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास काय कराल? ...

Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू - Marathi News | Amba Niryat : War has no impact on mango exports; exports are still continuing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू

गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...