आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...
Hapus Mango Market यंदाच्या हंगामात हापूस आंब्याचे उत्पादन घटले असल्याचे चित्र आहे. परंतु, सांगलीतील बाजारात, गल्लीबोळात, अनेक रस्त्यांवर 'देवगड' हापूस लिहिलेल्या पेट्यांचे थर लागलेले दिसून येतात. ...
गुलटेकडी मार्केट यार्ड येथे असलेल्या वखार महामंडळाच्या जागेवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथे या शेतकरी सहकारी संस्थेचे २० शेतकरी सहभागी झाले आहेत. ...