आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
akshaya tritiya mango अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी १ लाख १९ हजार पेट्यांमधून तब्बल १,२२३ टन आंब्याची आवक झाली आहे. ...
Right Way To Give Mangoes To Babies : How to Serve Mango to Babies : Easy ways to serve mango for baby : लहान मुलांना आंबा खायला देताना कोणती काळजी घ्यावी, लक्षात ठेवा काही टिप्स... ...
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाने दिल्यामुळे देवगड तालुक्यातील सुमारे ८६४ परवाना नौकाधारक व मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. ...
Akshaya Tritiya 2025: यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त पितृदोष दूर होऊन पितरांचे अक्षय्य आशीर्वाद हवे असतील तर 'असा' दाखवा नैवेद्य! ...