आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Agriculture Scheme : शासकीय योजनेतून पाच ते सहा वर्षापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आता आंब्याचे उत्पादन येऊ लागले आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून आंब्यांच्या विक्रीतून बळीराजा शेतकरी मालामाल होत आहे. ...
3 Tips To Identify Naturally Ripened Mango: अक्षय्यतृतीयेसाठी (Akshay Tritiya 2025) आंब्यांची खरेदी करायची असेल तर आंब्यांची निवड करताना या काही गोष्टी लक्षात असू द्या...(how to identify Naturally Ripened Mangoes?) ...
Farmer Success Story: तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे. (Farmer S ...
Thane News: कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच झाले असल्याची माहिती आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
पांढरं सोनं म्हणून अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे आणि विविध कीडरोग समस्यांनी हापूस आंब्याप्रमाणे काजू पीकही ग्रासले आहे. ...