आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाने दिल्यामुळे देवगड तालुक्यातील सुमारे ८६४ परवाना नौकाधारक व मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. ...
Akshaya Tritiya 2025: यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त पितृदोष दूर होऊन पितरांचे अक्षय्य आशीर्वाद हवे असतील तर 'असा' दाखवा नैवेद्य! ...
Mango Export From Vidarbha : भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला असून सध्या बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० ...
Agriculture Scheme : शासकीय योजनेतून पाच ते सहा वर्षापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आता आंब्याचे उत्पादन येऊ लागले आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून आंब्यांच्या विक्रीतून बळीराजा शेतकरी मालामाल होत आहे. ...