ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Aamchur Powder Recipe: कैऱ्यांचा सिझन आता संपत आला आहे. त्यामुळे पटकन कैऱ्या घेऊन या आणि लगेचच आमचूर पावडर तयार करून ठेवा..(simple and easy recipe of making aamchur powder) ...
Mango Market Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे. ...
Mango Festival In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंबा महोत्सव पाहण्यासाठी आलेले लोक तिथे प्रदर्शनात ठेवलेले आंबे ...
3 Tips To Protect Mango Pickle From Fungus: कैरीच्या लोणच्याला बुरशी आली असेल तर हे काही उपाय तातडीने करून पाहा. लोणचं फेकून द्यावं लागणार नाही.(what to do if mango pickle got fungus?) ...