आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ...
Mango Day : आज देशभरात 'राष्ट्रीय आंबा दिन' साजरा केला जात असून भारताचा राष्ट्रीय फळ असलेला आंबा हा चव, सुगंध आणि पोषणमूल्य यामुळे जगभरात ख्यातीला आहे. ...
पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...
Mango Farming : आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो. ...