यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. ...
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स क ...