वीज स्थिती सुधारल्यानंतर २०१२-२०१३ मध्ये भारनियमन टप्प्याटप्प्याने बंद झाले. ज्या भागातील थकबाकी कमी आहे तेथील ग्राहकांना कधी कधी भारनियमनाचा फटका त्यानंतरही बसत होता; पण त्याचा परिणाम असा सर्वव्यापी नव्हता. ...
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही मुख्य वीजवाहिनीत शुक्रवारी मध्यरात्री बिघाड झाला. त्यामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या ... ...