मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील विजेची कामे करण्याच्या उद्देशाने शहरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित करण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ ...
गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीजवाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावयाच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संच ...