बुलडाणा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १00 टक्के विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १९२ गावात अभियान राबविण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हय़ातील २२ गावांतील दलित वस ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्याही अधिक आहे, अशा राज्यभराती ...
वाशिम : महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी निम्नस्तर लिपीक (लेखा) गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ...
वाशिम : ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...