महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही. ...
एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत अधीक्षक अभियंता यांना घेराओ घातला. मात्र, अधीक्षक अभियंता पाटील यांनी घेराओकडे लक्ष न देता आपले भ्रमणध्वनीवरील बोलणे सुरूच ठेवले. ...
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज बिलापोटी साडेसात कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वीज बिलांची थकबाकी शून्यावर आणण्यासाठी महावितरणकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ...
राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदे ...